.हॉटेल नावालाच रॉयल आहे सर्विस एकदम खराब आहे . गेल्यावर वेटर ने पाण्याची बाटली टेबल वर आणून ठेवली . त्या म्हटले साध पाणा द्या . व ऑर्डर दिली बराच वेळ झाला पण पाणी दिलं , म्हणून मी परत पाणी मागितले , तर तो म्हणाला साधं पाणी नाही . पाणीची बाटलीच घ्यावी लागेल .त्यानंतर मी मॅनेजरला बोलवा असं म्हटलं , तर दुसऱ्या एका वेटरने कोणाची तरी राहिलेली उष्टी पाण्याची बाटली टेबलवर आणून ठेवली उष्टी पाण्याची बाटली ठेवतो का म्हटल. मॉनेजर ला बोलव असं परत सांगितले 20 - 25 मिनिट झाले ऑर्डर तर दिलीच नाही पण पाणी देखील दिले नाही. सर्व वटेर्स एकमेकांनी सांगितले की त्या टेबलवरील लोकांकडे थोडेही लक्ष देऊ नका कारण लांबूनच कळत होतं त्यांच्या हावभाब वरून ते आपापसात काय बोलत आहेत . कंप्लेंट घेऊन मालकाकडे गेलो तर मालकांनी वेटरला बोलवून विचारपूस करावे वाटले नाही . मालकाने सांगितले कोरोनामुळे पाणी ठेवत नाही तुम्हाला पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते . पण तुम्हाला माझ्याकडून पाण्याचा बाटली देतो तुमची काय ऑर्डर आहे ते सांगा . प्रश्न पंधरा-वीस रुपयाची पाण्याचे बाटली घेण्याचा नाही पण प्रत्येक हॉटेलचा रुल आहे की कोणत्याही हॉटेलमध्ये पाणी हे द्यावंच लागतं . कोणते ही पैसे न देता . पण कोरोनाचे कारण सांगून पैसे उकळव्याचे काम हे हॉटेल वाले करत आहेत आणि खरं सांगायचं तर प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती नसते की आपण पंधरा-वीस रुपयाची पाण्याची बाटली विकत घेऊ , कारण खरंच एखादा व्यक्ती पैसा साठवून आपल्या मुलांची हाऊस मौज पूर्ण करण्यासाठी हॉटेलमध्ये घेऊन जातो आणि त्यालाही पंधरा-वीस रुपयाची बाटली परवडणार नाही . मी हे जे सांगते काही लोकांना पटेल व काही लोकांना नाही . हॉटेल वाले फक्त त्यांचा फायदा पाहतात . आहो आपण रोडवर पाणीपुरी खाल्ली वडापाव खाल्ला रोडवर तरी तिथे पाणी भरून ठेवलेल असतं ते पाणी फ्री मध्ये आपल्याला देऊ शकतात तर ही मोठमोठे हॉटेल वाले का देऊ शकत नाहीत ? का आपल्याकडून पाण्याचे वेगळे पैसे मागतात . पाण्याची बाटलेली टेबल आधी आणून ठेवतात . याचा खरंच विचार करण्यासारखा आहे . खरंतर त्यांनी आपल्याला पाणी दिलं पाहिजेत कोणतेही चार्जेस न घेता पण आज ही कोरोनाचं कारण सांगून आपल्याला पाण्याची बाटली समोर आणून ठेवतात आणि त्याचे पैसे उकळतात . याचा विरोध सर्वानी केला पाहिजे . फक्त पाण्याची बाटली नको आम्हाला तुमच्या हॉटेलचे साधं पाणी द्या म्हणून असं म्हटलं इतकी थर्ड क्लास वागणूक आम्हाला दिली आमच्याकडे लक्ष दिले नाही अक्षरशः वेटर आमच्याकडे बघून काहीतरी बोलत होते हे लांबूनच कळत . खरंच हा विषय खूप गंभीर्याने घेण्यासारखा . ऊसा प्रकार या अजून अशा बरेच हॉटेलमध्ये चालत आहे . आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी याला विरोध केला पाहिजे ." जागो...
Read moreI recently visited this cozy little spot known for its pav bhaji and sandwiches, and I must say, it did not disappoint. The pav bhaji was a delightful explosion of flavors, with a well-spiced bhaji that had just the right amount of tang and heat, complemented by buttery, soft pavs. As for the sandwiches, they were a perfect balance of fresh ingredients, crisp bread, and flavorful chutney. The service was prompt and courteous, making the dining experience even more enjoyable. It’s a great place for anyone looking to indulge in some classic Mumbai street food with a hygienic and comfortable twist. Highly...
Read moreEvery city has some hotels and cafes which are called it's "food heritage." Likewise "Royal" has been Ahmednagar's one of the food heritage since early 80s.
Royal's signature dish is the sandwich cooked in the toaster, known as the "Snack" served with a unique "green chutney" which has a dominant garlic and mint flavour. Pav Bhaji is another favourite dish of the people and amongst the sweets, you must not miss "Fruit salad with ice cream" There are many options in ice cream and juices and other food items like "Pulao" and South Indian dishes as well at absolutely...
Read more