The waterfall is called Saptakunda Waterfall or Waghora Waterfall Located within the sphere of Ajanta Caves, 100 km from the city of Aurangabad.
Do not miss to visit this place if you are visiting the Ajanta Caves.
You can see the stream meandering down the Shayadri Mountain Range through a narrow path to the waterfall. The waterfall has 7 pits that look almost like well or pond on the surface of steep rock, (thus the name Saptakunda, meaning Seven Ponds). They are created naturally by gushing water cutting the rock into these pond like holes before it falls into the Waghora River. The view is mesmerizing in the monsoon. Lush green all over, white stream falling against grey-brown rocks, Egrets flying around. It is the panoramic view point from where the complete Ajanta Cave is visible. In a nutshell, it makes a wonderful picnic spot.
To reach this place cross over the bridge constructed over the Waghora river across the Ajanta Caves. As you enter the mountain, you will come across Grey Langoors and a good number of small stalls selling seasonal fresh cut fruit seasoned with some yummy spices and the fresh lime water stall to quench your thirst. The waterfall can be reached by climbing for about 10 - 15 minutes uphill, you need a strong muscle and stamina though.
Caution: The place being scenic, youngsters try taking selfies unaware of the risk of slipping into the pit sometimes. The waterfall is quite deep, maybe 100 feet or so as it feels looking down.
Entry Fee is included in the cave entry fee, Rs. 40 per head for domestic travellers and Rs. 600 for the foreigners, available at the entrance of the cave. Visiting Hours: 9am to 5...
Read moreपावसाळ्यातच प्रवाहित असतात सर्व धबधबे याची जाणीव ठेवून येथील नियोजन करावेत.
लेण्यांसाठी जगप्रसिद्ध असलेले भारतातील स्थळ. ते महाराष्ट्रात औरंगाबादच्या वायव्येस सु. २९ किमी. वर वसले आहे. या गावाजवळून इला नदी वाहते. सर्वसाधारणपणे येथील लेण्यांची निर्मिती इ.स. सहाव्या शतकापासून पुढे टप्प्याटप्प्याने होत गेली. वाकाटकांच्या ऱ्हासानंतर चालुक्य आणि कलचुरी या दोन राजवंशांच्या संघर्षकालातच ही लेणी कोरली गेली. तत्कालीन अस्थिर राजकीय परिस्थिती आणि या लेण्यांचे भौगोलिक स्थान यांतून वेरूळच्या लेण्यांतील व्यामिश्र कला आणि प्रादेशिक परंपरांचा उलगडा होतो. राष्ट्रकूट घराण्याच्या ताम्रपटात (आठवे शतक) या स्थळाचा उल्लेख `एलापुर’ असा केलेला असून त्यात येथील उत्कीर्ण लेण्यांचाही संदर्भ दिला आहे. अजिंठा येथील कलापरंपरा हरिषेण या वाकाटक सम्राटाच्या मृत्यूनंतर म्हणजे पाचव्या शतकाच्या अखेरीस खंडित झाली आणि तेथून बाहेर पडलेले शेकडो कलावंत नव्या राजवटीच्या आश्रयाखाली वेरूळच्या लेण्यांवर काम करू लागले, असे एक मत आहे. वेरूळ शिल्पाचा शैलीदृष्ट्या विचार करता हे मत थोड्याफार फरकाने ग्राह्य वाटते. सहाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, बहुधा कलचुरींच्या आश्रयाखाली हे काम सुरू झाले असावे. रामेश्वर लेण्याच्या समोर सापडलेली कलचुरी नाणी या कयासाला दुजोरा देतात.
महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर तेराव्या शतकात वेरूळ गुंफामध्ये वास्तव्य करून होते, असा स्थानपोथीमध्ये उल्लेख आहे. वेरूळ हे प्रदीर्घ काळापर्यंत तांत्रिक योगाचाराचे केंद्र होते, असेही दिसून येते. यानंतरची वेरूळची जी माहिती मिळते, तीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले हे वेरूळची पाटीलकी चालवीत होते, असे कळते. अठराव्या शतकात अहिल्यादेवी होळकर (कार. १७५६–९५) यांनी इला (येलगंगा) नदीच्या काठी ⇨घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधले. अहिल्यादेवींनी माणकेश्वर मंदिराचा (कैलास लेण्याचा) जीर्णोद्धार करून तिथल्या धूपदीपासाठी वर्षासन बांधून दिले, अशीही माहिती मिळते. मंदिरावर मध्ययुगीन रंगरंगोटीच्या खुणाही स्पष्ट दिसतात. अगदी अलीकडे या लेण्यांच्या परिसरात सातवाहनकालीन (इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. तिसरे शतक) वास्तूंचे अवशेष सापडल्याची नोंद झाली आहे.
सध्याच्या गावाच्या पश्चिमेला असलेल्या बालाघाटच्या टेकड्यांत, औरंगाबाद-वेरूळ या मार्गावरच दक्षिणेकडून उत्तरेकडे लेणी खोदण्यात आलेली असून त्यांची एकंदर संख्या चौतीस आहे. पुरातत्त्वखात्याने क्रमांक न दिलेली अनेक लहानमोठी लेणी या डोंगरात पसरलेली आहेत. मुख्य समूहातील दक्षिणेकडील भागात बारा लेणी असून ती बौद्ध धर्मीयांची आहेत. त्यानंतर सतरा लेणी हिंदू धर्मीयांची असून, त्यानंतर उत्तरेकडील पाच लेणी जैन धर्मीयांची आहेत. वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा प्रारंभ सहाव्या शतकाच्या सुरुवातीस व्यापक प्रमाणात सुरू झाल्याचे दिसते. परंतु त्यातील अनेक प्रकल्प पुरेशा द्रव्यबळाअभावी इ. स. ६०० च्या आसपास बंद पडले असावेत. बौद्धांनी अर्धवट सोडलेल्या कित्येक गुंफा नंतर हिंदू लेण्यांमध्ये परिवर्तित केल्या गेल्या असाव्यात. हिंदू शिल्पप्रवृत्तीचा पहिला टप्पा प्रामुख्याने पाशुपत शैव संप्रदायाशी निगडित आहे. सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते चालुक्यांच्या कलचुरींवरील निर्णायक विजयापर्यंत-म्हणजे सातव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत-तो पूर्ण होतो. दुसरा टप्पा राष्ट्रकूटांच्या प्रवर्धमान शासनकाळात भक्तिसंप्रदायाच्या छटा दाखवणारा तर तिसरा टप्पा, ज्यात प्रामुख्याने जैन लेणी येतात, तो उत्तर राष्ट्रकूट काळात म्हणजे दहाव्या शतकाच्या शेवटीशेवटी पूर्ण...
Read moreEllora caves have one of the most beautiful waterfalls in the most fascinating creations of the nature. Talking about great waterfalls is not just about being majestic. Its also about the sheer beauty that mesmerises. So even a waterfall not much high or not much broad or not so majestic might be among the most beautiful. That’s the reason why a column of water falling right from the top of the Ellora caves at Chatrapati Sambhajinagar in Maharashtra has been termed as one of the most wonderful waterfall in the world. Visit in...
Read more